spot_img
0.1 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

spot_img

डॉ तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत ५६ जण रिंगणात…! तनपुरे, शेटे , धुमाळ यांच्यात तिरंगी लढत होणार..?

राहुरी/
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असलेले डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये १७३ जणांनी अर्ज दाखल केले होते यापैकी आता ५६ जण उमेदवारी करत असुन
या निवडणुकीत तिरंगी लढत फायनल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!